Thursday, July 27, 2023

अमृता सारखे अमृतसर

 http://ninadgaikwad.blogspot.com/search?updated-max=2011-07-12T12:18:00-07:00&max-results=3&start=15&by-date=false

 अमृता सारखे अमृतसर :) :) - १

परीक्षा संपल्या नंतर आम्ही उत्तर भारत फिरण्याचे ठरवले..! त्याचप्रमाणे परीक्षा संपल्या संपल्या घाई घाईत आम्ही सगळी प्लानिंग अगदी काटेकोरपणे केली ! आणि निघालो भारत शोधायला :) आमचा पहिला पाडाव होता पंजाब ! प्रस्तुत लेखात आपल्याला पंजाब बद्दल काही गोष्टी आवर्जून सांगाव्याश्या वाटतात ! ३ दिवसांचा प्रवास करत करत आम्ही अमृतसर ला पोहचलो !
अमृतसर स्टेशन ला पोहचल्यावर
काय सुंदर शहर..! त्याच्या सुंदर तेचे वर्णन करता करता माझा ब्लोग भरून जाईल! खरेच एखादे शहर इतके सुंदर असू शकते याचा कधी प्रत्यय आला नव्हता !
आमचा सगळा मित्रपरिवार
धार्मिक वातावरणात रुजणारी माणसे अगदी मानाने देखील खूप चांगली आहे ! तिथे पोचल्या नंतर आमचा प्लान होता "सुवर्णमंदिर " फिरण्याचा ! खरेच काय सांगू.. इतकी सुंदर जागा भारतात असू शकेल असे वाटले नव्हते.. सर्व बाजूनी पांढर्याशुभ्र इमारतींचे कवच असेले आणि मधोमध स्वच पाण्याचे तळे आणि सुवर्णमंदिर ! आहा ! क्या बात है ! खरेच सुवर्णमंदिर ला जाऊन फक्त शरीर नाही तर मन पवित्र होते!
मी सुवर्ण मंदिरा बरोबर
एखाद्या चांगल्या कामासाठी काम करणारी पुष्कळ मनुष्ये तेठेय काम करताना मी बघितली! त्यास पंजाबी भाषेत " लंगर" असे संबोधतात असे माझा पंजाबी मित्र मला म्हणाला ! आम्ही मंदिरास संपूर्ण प्रदक्षिणा घातली तसेच त्या सरोवरात देखील उतरलो ! २००६ साली आलेल्या रंग दे बसंती या चित्रपट हे सरोवर मी नीट पाहीले होते . कारण त्यात त्या चित्रपटातील नायक सुद्धा त्यात स्नान करताना दाखवले आहेत! आम्ही देखील त्या सरोवरातील पवित्र पाणी आमच्या माथ्याला लावले व पुढे चालत राहिलो ! नंतर आम्ही पंजाब मधील सर्वात "शक्तिशाली" जागा पाहीले जिचे नाव आहे "अकाल तख्त " ..!
गुरुग्रंथ साहेब
आम्हास सांगितल्या प्रमाणे तीठेय शिखांचा पवित्र ग्रंथ " गुरु ग्रंथसाहेब" ची मुळप्रत ठेवण्यात आली आहे ! दर सायंकाळी ही प्रत सोन्याच्या पालखील घालून वाजत गाजत सुवर्ण मंदिरात ठेव्यात येते! येथे फोटो काढण्यास परवानगी नसल्याने आम्हास फोटो काढता आला नाही ! परुंतु एकूणच मजा आली ! येथे २-२ तासांची रांग असते सुवर्ण मंदिरात दर्शन घेण्यासाठी ! परंतु एकूणच वस्तू पवित्र आहे..! सामाजिक कार्यासाठी काम करणारी भरपूर माणसे आहेत !
मी अकाल तख्त बरोबर
जाता जाता खटकणारी एकाच गोष्ट वाटली ती म्हणजे मंदिर परीसतात खलिस्तानी आतंकवादी " जर्णेल सिंग भिंद्रनवाले " याच्या भरपूर प्रतिमा दिसल्या ! हे पाहून खूप वाईट वाटले.. आजही पंजाब मधेय भिन्दनवाले या न त्या रुपात जिवंत आहे याचा प्रत्यय आला..! यावर तर कहर म्हणजे आम्ही एका दुन्कानात "भिंद्रनवाले " याच्या नावाचा छातीवर लावण्याचा बिल्ला बघितला.. ! त्यावर चक्क लिहिले होते " संत" भिंद्रनवाले ! हेय पाहून मला वाईट वाटले..!
आमचा सगळा मित्रपरिवार
पण एकूण तो दिवस सुवर्ण मंदिर आणि परिसर पाहून सत्कारणी लागला..! पुढील आयुष्यभर मला शुभ्र पाण्यात चकाकणारे सुवर्णमंदिर चे कळस कधी विसरता येणार नाही हेय मात्र नक्की ! :) :) :)

 

 

 

अमृता सारखे अमृतसर :) :) - २





अमृता सारखे अमृतसर :) :) - २


शहीद उधम सिंग

आज आपण बोलणार आहोत जालियानवाला बाग बद्दल . असा भारतीय आपणास शोधूनही सापडणार नाही ज्याला या घटने बद्दल काहीही माहिती नाही ! खरेच किती क्रूर घटना होती ! कशी घडली असेल..? कसे त्या शिपायांच्या बाहूत निष्पापांना मारण्याचे बळ आले असेल ! खरेच ..आज आपण त्या घटनेला भारतीय इतिहासातील सर्वात काळा दिवस मानतो..! आमच्या नशिबाने आम्हास या पवित्र अशा जालियानवाला बागेत जाण्याची संधी चालून आली ! या संधीचे मला खरेच सोने करून घ्यायचे होते !

हीच ती जालियानवाला बाग
मागील लेख प्रमाणे सुवर्ण मंदिरा ची भेट घेऊन झाल्यानंतर आम्ही ठरल्या प्रमाणे जालियानवाला बागे कडे निघालो! सुवर्ण मंदिरा पासून २ मिनीटाचा रस्ता आपणास जालियानवाला बागे कडे घेऊन जातो ! इथे प्रवेश करण्या साठी मेटल डीटेकटर ची व्यवस्था केली आहे पण ते चालू स्थितीत नाही.. इथून आत गेल्यावर आपल्याला १ चिंचोळीशी गल्ली लागते .. खरेच खूप छोटीशी आहे हे गल्ली इथेय पोहोचल्यावर आपणास माहिती फाकल दिसतो कि " याच रस्त्यावरून ( गल्लीतून) जनरल डायर आपल्या सैनीकान समवेत आता आला होता.. " आणि अश्या रस्त्यातून आत आल्या वर आपल्याला प्रसिद्ध अश्या आजच्या हिरवळीने नटलेली जालियानवाला बाग दिसून येते..
जनरल डायर याच मार्गाने आला !

आता आपण आता आलो आहोत इथून उजवी कडे १ अमर ज्योत आहे जी सतत तेवत होती.. हे इथल्या शाहिदन साठी एक आठवण म्हणून तेवत ठेवली आहे . . आपल्या भारताचा इतिहासाचा अभ्यास करताना मला असे आढळून आले होते कि पंजाब मधे " सरदार भागत सिंग" येथे लहान पाणी आले होते आणि त्यांनी याच जालियानवाला बाघे ची माती आपल्या बाटली मध्ये भरून ठेवली होती ..जी त्यांना पुढे अतिशय प्रेरणादायी ठरली ! परुंतु आज या जागेचे रूप अगदी पालटून गेले आहे !
अमर ज्योत
आता इथे डाव्या हाताला एक जागा आहे जिला शहिदी कुवा असे म्हणतात . जनरल डायर ने गोळी बार सुरे केल्यानंतर त्या पासून वाचण्यासाठी लोक या विहिरीत उडी मारू लागली !

शहीदी कुवा
नंतर या विहिरीतून अनेक शव बाहेर काढण्यात आले ! मी मोठ्या भक्तिभावाने या पवित्र जागेचे दर्शन घेतले! आज या बाघे च्या अगदी मधोमद शहीद स्म्रारक उभारण्यात आले आहे !
हाच तो शहीदी कुवा

नंतर अजून २ जागा बघण्य सारख्या आहेत. इथेय एक मैला चा दगड लावला आहे ज्यावर लिहिले आहे कि लोकांना गोळ्या इथून चालवण्यात आल्या ! खरेच कधी गेलात टर त्या जागेवर उभे राहा..! आपल्याला कसे वाटेल याचे वर्णन करणे शक्य नाही !
जालियानवाला बाहेत आज गोळ्यांचे निशाण जतन करून ठेवले आहेत त्या दिवसाची आठवण म्हणून ! आम्हाला ते निशाण देखील बघायला मिळाले!

लोकांना येथून गोळ्या घालण्यात आल्या !
अंगावर काटा आल्या शिवाय राहवत नाही हे एवढे पाहून ! जाता जाता आता इथेय नवीन वाट केली आहे बाहेर जाण्या साठी ( पूर्वी एकः वाट होती म्हणून जनरल डायर ने गोळीबार केल्यावर कोणी पळून जाऊ शकले नाही ) आता या वाटेने बाहेर पडल्यावर तेथे १ छोटेसे संग्रालय आहे जेथे शहीद उधमसिंग ( ज्याने जनरल डायर ला मारले) त्याच्या अस्थी ठेवल्या आहेत..!

गोळ्यांचे निशाण ( व मी ! )

या जागेवर फोटो काढण्यास परवानगी नाही..! असे करत करत संपूर्ण बाग फिरलो आणि मनसोक्त फोटो काढले ..! एकूणच आधी सुवर्ण मंदिर आणि आता जालियान वाला बाग !
मजा येत होती.. हळू हळू पंजाब मला आवडू लागला होता ! आता शहीदाना वंदन काढून आमची पावले वल्ली होती भारत पाकिस्तान सीमे कडे..! म्हणजेच पुढील लक्ष " वाघा बोर्डर " ! (पुढील भाग )

आम्ही सगळे मित्र जालियान वाला बागेतील स्मारका जवळ !

 

अमृता सारखे अमृतसर - ३ ( वाघा बॉरडर )

  - ३ ( वाघा बॉरडर )

आज आम्ही जाणार होतो अमृतसर पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणार्या " वाघा बोर्डर" ला ! प्रत्यक्ष पाकिस्तान ! आजवर भारतात अनेक ठिकाणी फिरलो परंतु पाकिस्तान बघण्याची ( लांबून का होईनात) संधी मला मिळणार होती ! त्याचा मी पुरेपूर उपयोग करून घेणार होतो ! काय माहित परत कधी पहावयास मिळेल! आम्ही तेथे ( तसेच सुवर्ण मंदिरात ) जाण्यासाठी गाडी बुक केली होती ! यात आमच्या गाडी चा चालक "सुख" हा अतिशय मनमौजी तसेच उत्तर प्रकारे गाडी चालवण्यात माहीर असा होता ! वास्तविक तो त्याच्या स्वतःच्या व्यवसायाचा मालक होता .. परंतु माझा मित्र जसजीत च्या नात्यातला असल्याने तो आम्हाला अमृतसर फिरवण्यास आला ! त्याची तवेरा गाडी होती !
मधील प्रसिद्ध असा कुलचा !
अमृतसर मधील गोल्डन टेम्पल . दुर्ग्याना टेम्पल तसेच जालियानवाला बाग बघून आम्ही सगळ्यांनी मनसोक्त शॉपिंग केली.. तेथील प्रसिद्ध अश्या "कुलच्या" वर ताव मारला ! तसेच आता आम्ही बोर्डर कडे निघणार होतो ! जी.टी रोड ( ग्रांड ट्रंक ) आम्हास लागला होता ! अतिशय सुंदर रस्ता आहे .. हा पाहिल्यावर मुंबई पुणा एक्स्प्रेस हायवे चीच आठवण आल्या खेरीज राहत नाही !

वाघ प्रवेशद्वार( पाकिस्तान काही मीटर दूर)
आता हळू हळू फलक दिसू लागले होते वाघा २२किलोमीटर...वाघा १९किलोमीटर... वाघा १२किलोमीटर... आणि मग वाघा चे बोर्ड जाऊन चक्क " लाहोर २२किलोमीटर" असे बोर्ड लागायला सुरवात झाली ! इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते.. अमृतसर पासून वाघाचे जेव्हढे अंतर आहे तेव्हडेच लाहोर पासून वाघा चे आहे ! आता आम्ही भारताच्या शेवटच्या स्टेशन कडे आलो ! " अटारी " भारताची शेवटची हद्द ! जिथवर भारताची रेल्वे जाते! गम्मत म्हणजे "वाघा " रेल्वे स्टेशन हे पाकिस्तानात आहे ! म्हणून भारताची शेवटची हद्द म्हणजे " अटारी" स्टेशन ( गदर चित्रपट मध्ये देखील अमिषा पटेल याच स्थानकावर सनी देओल ला भेटते ! ) तिथून आम्ही वाघा बोर्डर च्या प्रवेशद्वार पाशी आलो !
प्रत्यक्ष बॉरडरवर !

३ वाजले होते आणि गेट ५ वाजता उघडणार होते॥ मग आम्ही आसपास चा परिसर पहिला.. मला जितके शक्य होईल तितके डोळ्यात साठवून घेत होतो ! तिकडे आम्ही "अमिर्चंद" नावाच्या हॉटेल मालकाच्या हॉटेल मधेय जेवलो.. मी पैसे देत असताना त्याचं कडे १ विलक्षण गोष्ट बघितली ती म्हणजे "पाकिस्तान ची नोट"!
आपल्या नोटे च्या संग्रहात ठेवावी म्हणून मी ती चक्क ५० रुपयांना विकत घेतली ! आता ५ वाजले होते॥
पाकिस्तानी नोट !
माणसांची तुडुंब गर्दीतून आम्ही चालले होतो ! पंजाब पोलीस जागो जागी दिसत होते ! त्यात माझे मित्र जगदीप आणि जसजीत हे मस्ती करत होते.. आणि त्या गर्दीतून वाट काढीत आम्ही वागा बोर्डर च्या प्रवेशद्वार पाशी पोचलो ! तितक्यात तेथे बहुचर्चित " लाहोर बस" आली आणि गेली ! आता आवर चढू लागलो होतो आणि ..आणि.. मला पाकिस्तान दिसला !
भारतातील गर्दी( डावीकडील) व पाकिस्तानातील गर्दी(उजवीकडे )

खरेच काही म्हणजे काहीच फरक नव्हता इथल्या आणि तिथल्या भूमीत माणसे सारखी त्यांचा दिसणे .. कपडे रस्ते मोटारी पोशाख सगळे काही सारखे ! फक्त मनात दुरावा ! आणि अश्या वातावरणात आम्ही पोचलो ! जवळ जवळ १०ते २० हजार माणसे वाघा बोर्डर ला आली असतील भारताच्या बाजूने .. तर पाकिस्तान च्या बाजूला १०० -१५० माणसेच दिसत होती ! संध्याकाळच्या परेडला तिथे फारसा उत्साह दिसत नव्हता ! तसेच आता देशभक्ती पर गाणी सुउरू झाली होती दोन्ही बाजूला !
प्रत्यक्ष पाकिस्तान!
भारत झिंदाबाद .. पाकिस्तान झिंदाबाद असे एकमेकांच्या बाजूचे लोक ओरडत होते ! खरेच माझे लक्ष्य होते कि वाघा पलीकडे जास्तीत जास्त पाकिस्तान डोळ्यात सामावून घ्यावा !
तीठेय ४५ अंश तापमान होते अश्या गर्मीत ६:३० ला परेड सुरु झाली ! परेड मधेय सेनेचे जवान हे कसरती करत ..! तसेच तेथील गेट जोर जोरात आपटत असत ! आणि नंतर हेच सगळे काही पाकिस्तान च्या बाजूने देखील होत असे ! मला एका गोष्ट्चे कुतूहल वाटले पाकिस्तान आज पर्यंत एकही लढाई जिंकला नाही मग ते देशभक्ती पर गीत कसे म्हणत असतील!

प्रत्यक्ष पाकिस्तान!
हा खोडकर विचार मनात आणत बाजूला नजर फिरली आता भारताचा एक सैनिक पाकिस्तानात गेला आणि पाकिस्तानचा एक भारतात आला त्याने दोन्ही झेन्द्याना प्रणाम केला आणि एकमेकांनी झेंडा खाली काढला ! अश्या प्रकारे हा कार्यक्रम संपला ! अश्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला !
भारतात आपले स्वागत आहे !

परत येताना आम्ही जी।टी. रोड वरून अतिशय सुसाट वेगाने येत होतो॥ आमचा चालक सुख हा आपले गाडी चालवण्याचे कौशल्य आम्हास दाखवत होता ! जाता जाता मी तिथून पाकिस्तानातून भारतात आणलेला एक दगड या सहलीची आठवण म्हणून घेतला !गाडीत बसून विचार करत होतो की फक्त एका दिवसात पार पडलेली आमची हि सहल अतिशय यशस्वी झाली तसेच आता दुसर्या दिवशी हिमाचल प्रदेश मला खुणावत होते :) :)
हिमाचल कि ओर !
वाघा बोर्डर विषयी
१) भारताचा एक शिवाई पाकिस्तानात जातो तसेच तिकडचा इकडे येतो !

२) वाघा बोर्डर ला तिकीट नाही
३) ६:३० ला कार्यक्रम सुरु होतो !
४) शिवीगाळ ( पाकिस्तान बद्दल) करण्यास मना आहे !
५) १४ ऑगस्ट ला आपल्याला ( भारतातील लोकांना ) एका ठराविक अंतरा पर्यंत ( बहुदा कस्टम ची चौकी) पाकिस्तानात जाता येते !
६) आता तर उच्च हुद्द्या वरील दोन्ही कडेचे अधिकारी बिनदिक्कत कधीही बोर्डर पार ये-जा करतात !
७) २६-११ च्या नंतर निर्माण झालेल्या कटू संबंध नंतरही दोन्ही देशांची आयात निर्यात "वाघा " बोर्डर वरून सुरु आहे ( मी आणलेला दगड ! )
८) वाघा बोडेर हि बरतात असली तरी स्टेशन हे पाकिस्तानात आहे !
९) वाघा बोर्डर वर भारताची सीमा १८०अन्श आहे ( पहा गुगल अर्थ किवा पंजाब चा नकाशा )
१० ) जी टी रोड ची हद्द वाघा ला संपते ( भारत ) आणि वाघा ( पाकिस्तान पासून) चालू होते ते पुढे लाहोर पर्यंत!
११) वाघा बोर्डर ला च भारताचे शेवटचे पोस्ट ऑफीस आहे ( अटारी पोस्ट ऑफीस )

 

 अमृतसर से लौटकर

अमृतसर यानि अमृत + सर,  मतलब अमृत का सरोवर । इस शहर को रामदासपुर और अम्बरसर भी कहा जाता  रहा है ! अमृतसर वास्तव में तुंग नाम का एक गाँव हुआ करता था , लेकिन सन 1574 ईस्वी में गुरु रामदास जी ने इस गाँव को 700 रुपये में गाँव वालों से खरीद लिया और एक झील बनाई जिसे अमृतसर कहा गया और वो ही नाम अब इस शहर को मिल गया ।

अक्टूबर -नवम्बर 2013 में अलग अलग लोगों के विचारों से संकलित पुस्तक लाहौर -1947 पढ़ रहा था ! उसमें आजादी से पहले और तुरंत बाद का जो द्रश्य वर्णित किया गया है उसमें अमृतसर का भी जिक्र है ! पुस्तक पढ़ते समय कभी कभी दुःख हुआ और आँखों में आंसू तक भी आये ! दिल में अमृतसर की वही तस्वीर बिठा रखी  थी , और उसी तस्वीर की हकीकत और 1984 के समय के ऑपरेशन ब्लू स्टार के अवशेषों को देखने का विचार मन में पाले हुए गोल्डन टेम्पल एक्सप्रेस में परिवार सहित 25 जनवरी का रिजर्वेशन करा लिया ! 25 जनवरी का आरक्षण कराने के दो मकसद थे , पहला ये कि अगले दिन कॉलेज की छुट्टी थी और दूसरा ये कि छब्बीस जनवरी होने के कारण वाघा बॉर्डर पर अच्छी खासी भीड़ होने और पूरा आनंद उठाने की उम्मीद थी । रेल आरक्षण कराने में एक परेशानी हो गयी , हमारा वापिस लौटने का आरक्षण राउरकेला मुरी एक्सप्रेस से तो कन्फर्म था लेकिन अमृतसर जाने का आरक्षण गोल्डन टेम्पल में हमें वेटिंग मिली 4 और 5 ! हमने 59 दिन पहले गोल्डन टेम्पल ट्रैन में आरक्षण कराया था लेकिन हमारी सीट जाने वाले दिन यानि 25 जनवरी को ही कन्फर्म हो पायी । देर आये दुरुस्त आये ।

जैसे ही हमारा टिकेट कन्फर्म हुआ , मैंने तुरंत अपने रिश्तेदार श्री राजदीप सारस्वत जी से दिल्ली संपर्क किया , वो BSF में हैं और उनकी ड्यूटी अभी दिल्ली में ही है ! असल में ये संपर्क वाघा बॉर्डर के लिए BSF से पास लेने के लिए किया गया था जिससे हम आसानी से बच्चों के साथ परेड देख सकें | राजदीप जी ने हमें अमृतसर में रहने वाले श्री आर के .साहू जी का नंबर दिया ! हमने उनसे बात करी तो उन्होंने हमें आश्वस्त कर दिया कि आप जब बॉर्डर पर जाओगे तो आपको पास मिल जाएगा ! प्रसन्नता हुई !

गोल्डन टेम्पल गाजियाबाद स्टेशन पर बिलकुल ठीक समय पर आ पहुंची यानि ठीक 8 बजकर 5 मिनट पर । बच्चे साथ में थे लेकिन गोल्डन टेम्पल में आरक्षण तो कन्फर्म मिल गया लेकिन हम दौनों पति पत्नी की सीट अलग अलग दे दीं । बहुत से लोगों से बात करी लेकिन ज्यादातर तो अपने परिवार  के साथ थे वो जा नहीं सकते थे और कोई एक आध जो सिंगल था वो अपनी सीट बदलने को तैयार नहीं था । एक भाईसाब मिले भी अकेले , लेकिन उन्होंने मना कर दिया , बोले मुझे लुधियाना तक जाना है ,आप वहाँ मेरी सीट पर आ जाइयेगा । लेकिन उनका सीट न बदलने का असल कारण बाद में पता चला । असल में उनके सामने वाली सीट पर एक बेहद खूबसूरत और युवा महिला अपने छोटे से बच्चे के साथ मुम्बई से ही यात्रा कर रही थी , और ऐसे मौके को देखकर भला कोई हमारे लिए सीट कैसे छोड़ देता ? खैर सहारनपुर तक हमें अलग अलग ही बैठना पड़ा । टी टी ई से कई बार बात करी लेकिन वो कुछ कर नहीं पाया । सहारनपुर जाकर हमें पास पास की सीट मिल गयीं और आगे का रास्ता सुगम हो गया ।  अमृतसर पर करीब 6 बजे गोल्डन टेम्पल एक्प्रेस पहुँच गयी । जो लोग दिल्ली या आसपास के हैं और अमृतसर जाना चाहते हैं उनसे यही कहूंगा कि वो प्राथमिकता इसी ट्रेन को दें । औसतन बहुत सही समय पर चलती है ।

अमृतसर स्टेशन से बाहर निकलते ही , बल्कि ये कहूं कि स्टेशन पर ही आपको बहुत से लोग मिल जायेंगे जो आपसे गाड़ियों के लिए भाव ताव करने लगेंगे । उस वक्त यानि 25 जनवरी को अमृतसर में अच्छी खासी ठण्ड होनी चाहिए थी , जैसा कि फेसबुक के मित्र श्री विक्रमजीत सिंह जी ने बताया था कि जनवरी में बहुत सर्दी रहती है , लेकिन सच कहूं तो  ग़ाज़ियाबाद जैसी ही ठण्ड थी या उससे भी कम रही होगी । बाहर साइन बोर्ड लगा है वहाँ वो उस दिन 11.6 टेम्परेचर बता रहा था और ग़ाज़ियाबाद में एक दिन पहले का टेम्परेचर 10 डिग्री था । खैर ये ठीक ही था कि मौसम कुछ गर्म रहने की उम्मीद थी । स्टेशन से बाहर निकलकर इण्डिका गाडी किराए पर ले ली | 1500 बोला था उसने लेकिन बात 1200 रुपये में तय हो गयी और सीधे हम चल दिए दुर्गियाना मंदिर की धर्मशाला । वहाँ जाने का कार्यक्रम बस इतना था कि वहाँ जाकर नहायेंगे कपडे बदलेंगे और सामान छोड़कर चलेंगे । कौन लादेगा इतना सामन । केवल 60 रुपये की ही तो पर्ची कटवानी थी , सौदा सस्ता लगा तो पहुँच गए । वहाँ से करीब 8 :30 बजे हम दुर्ग्याणा मंदिर , जो बिलकुल पास है , के दर्शन के लिए निकल गए । बहुत ही सुन्दर मंदिर है । उसे भी गोल्डन टेम्पल की तरह सोने का बना रहे हैं वो लोग , और कुछ पर सोने की परत लग भी गयी है । वहाँ पहली बार मैंने किसी मंदिर में 100 रुपये का दान किया । हाहाहा ।

दुर्ग्याणा मंदिर के दर्शन करने के पश्चात हमारा ध्येय गोल्डन टेम्पल जाने का था और कार वाले ने तुरंत ही गाडी मोड़ दी गोल्डन टेम्पल की तरफ ! अत्यंत सुन्दर । जितना सुना , समझा था उसे भी कई गुना सुन्दर । तालाब (सर ) एकदम साफ़ स्वच्छ । वहाँ लाइन में थोडा समय जरुर लगता है लेकिन वो समय अखरता नहीं है । आस पास का माहौल बहुत अच्छा लगता है । अंदर जाने के भी कई रास्ते हैं । व्यवस्था अच्छी है । मुख्य स्थान अति सुन्दर है , पूरा स्वर्ण जड़ित । मुख्य द्वार , जहां से मंदिर का रास्ता शुरू होता है वहाँ दौनों ओर जो बिजली के लट्टू लगे हैं वो भी स्वर्ण जड़ित हैं । अंदर घुसते ही लगता है कि एक सर्वाधिक सुन्दर जगह के दर्शन हो रहे हैं , वहाँ गुरबानी का पाठ लगातार चलता रहता है । प्रकाश ही प्रकाश । ऊपर के लिए सीढ़ियां हैं लेकिन वो इतनी छोटी और रपटीली हैं कि गिरने का अंदेशा बना ही रहता है । हालाँकि वहाँ लोग लगातार साफ़ सफाई करते रहते हैं लेकिन फिर भी लगता है कि कोई न कोई जरुर ही फिसलता होगा ।

​दुर्ग्याणा मन्दिर में पानी के बीच से बना मंदिर तक का रास्ता
गोल्डन टेम्पल के दर्शन करने के पश्चात पास में ही स्थित वीरों के निशाँ की धरती जलियाँवाला बाग़ देखने की उत्सुकता थी । कौन भारतीय होगा जिसको अपने स्वतंत्रता के वीर सिपाहियों से लगाव और उनके प्रति सम्मान न होगा ? एक इतिहास आँखों में उतर आता है उस जगह पर , मैं अपने बच्चों को भी उस जगह से परिचित करना चाहता था , आखिर मेरे बाद देश का भविष्य वही  तो हैं । वहाँ दीवारों पर लगे गोलियों के निशान आज तक उस वक्त की याद दिलाते हैं ! और वहाँ स्थित शहीदी कुआँ मेरे बच्चों को बहुत आकर्षित कर रहा था । सही बना रखा है । उसी परिसर में वहाँ के शासन प्रशासन ने एक म्यूजियम भी बना रखा है जो स्वतंत्रता आंदोलन के समय के देश विदेश के अखबार और महान वीरों के चित्रों से सुसज्जित है । देखने लायक है ।


yogi saraswat
​दुर्ग्याणा मन्दिर 
    



​दुर्ग्याणा मन्दिर में लगी महावीर हनुमान की सुन्दर प्रतिमा



दुर्ग्याणा मन्दिर



​दुर्ग्याणा मन्दिर में पानी के बीच से बना मंदिर तक का रास्ता

Golden Temple at Night
​स्वर्ण मंदिर , रात के समय में ! ये फ़ोटो इंटरनेट से ली गयी है !
 


​                                  स्वर्ण मंदिर



क्रमशः 

अमृतसर से लौटकर पार्ट-2


इस यात्रा वृतान्त को शुरू से पढ़ने के लिए यहाँ क्लिक करिये !

जलियाँवाला बाग़ में शहीदी कुआं देखकर उस वक्त का मंज़र आँखों में एक काल्पनिक तस्वीर बनाने लगा और अपने पुरखों पर गर्व से सीना फूल गया । वो भी लोग थे जो देश और हमारी खातिर अपने प्राणों का बलिदान कर गए , न परिवार देखा न दौलत । नमन , ऐसे महान सपूतों को । शहीदी कुआं में , जनरल डायर के सिपाहियों की गोलियों से बचकर भाग रहे लोग एक एक कर गिरते चले गए और उसी में समा गए । वहीँ कुछ ऐसी दीवारें हैं जिन पर आज भी जनरल डायर के सिपाहियों द्वारा चलाई गयी गोलियों के निशाँ दीखते हैं । अब इस हत्याकांड की यादों को जिन्दा रखने के लिए एक स्मारक बना दिया है सरकार ने । उस दिन 26 जनवरी थी , इस उपलक्ष्य में वहाँ कोई कार्यक्रम भी हो रहा था ।

बॉर्डर पर पहुंचे तो गाडी को पहले ही पार्क करना पड़ा , बोले आगे जाने की मनाही है , और इशारा करते हुए बोले वो रहा आपका कमान गढ़ गेट । असल में कामनगढ़ गेट पर ही हमें श्री भूपेंद्र सिंह जी मिला था जो हमें आगे लेकर जाते ! कामनगढ़ गेट पर महिला सिपाही तैनात थी , हमने उनसे भूपेंद्र जी के विषय में पूछा तो उन्होंने इशारा कर दिया कि वो आ रहे हैं , शायद साहू साब ने उन्हें बता दिया होगा । खैर ! भपेंद्र सिंह हमें एक एक चीज , एक एक जगह दिखाते हुए चलते गए और हम अपने आपको धन्य मानते हुए ख़ुशी ख़ुशी हर जगह को देखते गए और सोचते गए कि अगर हम बिना जानकारी के आते तो शायद वो जगहें देखना सम्भव नही हो पाता जिंहें हमने आज देखा । सबसे बढ़िया जगह हमें वो लगी जिसे वो जीरो पॉइंट कहते हैं और जहां से भारत और पाकिस्तान की सीमाओं का निर्धारण होता है ! वहाँ एक पत्थर लगा है जिस पर एंगल बना है , उसी एंगल के अनुरूप सीमा का निर्धारण किया गया है वहाँ । एक एक जगह जानकारी देती हुई और जोश जगाती हुई । करीब 3 :30 बजे गणतंत्र दिवस के कार्यक्रम शुरू हो गए थे और हम अपनी सीट पर आकर बैठ गए । अमृतसर और आसपास से आये बच्चों ने बेहतर कार्यक्रम आयोजित किये । वहीँ न्यूज़ नेशन की कोई रिपोर्टर भी उन प्रोग्राम्स को कवर करने आई थी ! करीब 5 बजे शाम को मुख्य परेड शुरू हुई ! परेड से पहले से ही दौनो ओर से जिंदाबाद के नारे गूँज रहे थे ! इधर वंदे मातरम् , भारत माता की जय , हिंदुस्तान जिंदाबाद और उधर से एक ही आवाज समझ में आ रही थी पाकिस्तान जिंदाबाद ! पूरी ताकत लगाकर बोल रहे थे दौनों ओर के लोग । इसका असर ये हुआ कि मेरे बच्चे अमृतसर से लौटने के बाद भी करीब 15 - 20 दिन तक यही नारे लगाते रहे ! एक कहता हिंदुस्तान। । दूसरा कहता जिंदाबाद !  कभी कभी मैं भी इनके देश प्रेम में शामिल हो जाया करता हूँ ।  

परेड की शुरुआत BSF के बैंड से हुई जो शायद गणतंत्र दिवस के उपलक्ष्य में बजाया गया होगा । उसके बाद BSF के दो सिपाही पूरी तरह से अत्याधुनिक हथियारों से लैस होकर आये फिर दो महिला सिपाहियों ने भारतीय नारी की शक्ति का परिचय दिया और फिर धीरे धीरे भारतीय सीमा सुरक्षा बल के जवानों ने अपनी चुस्ती फुर्ती और ताकत का वो प्रदर्शन किया जिसके लिए वो जाने जाते हैं । जय हिन्द !

करीब 5 : 30 बजे परेड ख़त्म हुई और हम सीधे श्री भूपिंदर सिंह से अनुमति लेकर गाडी में बैठे और सीधे दुर्ग्याणा मंदिर होते हुए वापस रेलवे स्टेशन ! 7 :30  बजे की ट्रेन थी , राउरकेला मुरी एक्सप्रेस । अगली सुबह 6 बजे गाजियाबाद और फिर वापिस 8 बजे अपने काम पर यानि कॉलेज में !

जय हिन्द , जय हिन्द की सेना !


जलियाँवाला बाग़ में स्थित शहीदी कुआँ

जलियाँवाला बाग़ में स्थित शहीदी कुआँ

जलियाँवाला बाग़ 


जलियाँवाला बाग़ में आज भी गोलियों के निशान बाकी हैं

जलियाँवाला बाग़ में स्थित स्मारक 

वाघा बॉर्डर पर भारत की महिला शक्ति

वाघा बॉर्डर पर भारत की शान को दिखता वीर सैनिक

वाघा बॉर्डर 

वाघा बॉर्डर पर पाकिस्तान के सैनिक से आँख मिलाता वीर सिपाही

वाघा बॉर्डर पर भारत और पाकिस्तान के झंडे उतारते समय




वाघा बॉर्डर पर भारत के वीर सैनिक ,परेड करते हुए

यह दृश्य आँखों में समा जाता है 

http://yogi-saraswat.blogspot.com/2014/03/2_5.html





















 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...